Tuesday, 30 October 2018

मिश्र पीक पद्धत व पिकांची फेरपालट

मिश्र पीक पद्धत म्हणजे शेतात एकापेक्षा जास्त पीक लागवड करण्याची पद्धत होय.
उदाहरणार्थ - ऊस + मक्का, कांदा + संकरित ज्वारी+तुर, कपाशी+ गवार, ऊस+ सूर्यफूल, गहू+हरभरा, रबी ज्वारी+ करडई.
  मिश्र पिके घेण्याचे उद्देश :-

  1.  बागायती शेतीतून सोयीस्कर हप्त्याने रोख पैसे मिळत राहतात
  2. मजुरांना वर्षभर काही ना काही काम देता येते तसेच त्यांच्या मजुरीचे वाटप चांगल्या प्रकारे करता येते.
  3. मिश्र पिकांच्या वाढीच्या गरजा निरनिराळ्या असल्यामुळे जमिनीचा आणि अन्नांशाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येतो.
  4. हवामान कीटक व रोग यांच्या पासून बचाव करता येतो.
  5. शेतकऱ्यांना लागणारी कडधान्य तेलबिया भाजीपाला इत्यादी स्वतःच्याच शेतात घेता येतात.
शेतावरील जनावरांच्या गरजा शेतातूनच उपलब्ध होतात त्या या मिश्र पिकातून मिळतात.
   मुख्य पिकाबरोबर मिसळलेल्या किंवा घेतलेल्या डी एम पी का पासून जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी बी यम पिका खालील गुणधर्म असावेत.

  1. मुख्य पिकाच्या वाडीमध्ये दंभिकाचे अडथळे आणू नयेत अशी व्यवस्था असावी
  2. मुख्य पिकाच्या अगोदर किंवा नंतर दुय्यम पीक काढणीस तयार व्हावे
  3. दुय्यम पिकाच्या वाढीची सवय आणि अन्नाची गरज निराळी असावी
  4. फिशिंग कुळातील असल्यास अधिक पसंत करावे त्यामुळे कर्बग्रहणाची क्रिया वाढीस लागते उदाहरणात हरभरा तूर मूग मटकी इत्यादी.
  5. दुय्यम पिकाची मुळे मुख्य पिकांच्या मुळापासून वेगळ्या  थरात वाढवीत आशा पद्धतीने लागवड व्यवस्थापन करावे.
 6. दुय्यम पिकाची हवामानासंबंधी काटेकोर अपेक्षा नसावी.
    पिकांची फेरपालट :-

  1. जमीन हवामान आणि आर्थिक परिस्थितीशी ही पद्धत अनुकूल असावी.
  2. पिकाचे उत्पादन टिकवून व जमिनीची कमीत कमी झोप होईल याचा विचार करून फेरपालट अवलंबावी.
  3. जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकवण्यासाठी च्या दृष्टीनेच नव्हे तर आणखी वाढण्याच्या दृष्टीने फेरपालट या योजनेत जमिनीत सुधारणा विनर या पिकाची पुरेशे क्षेत्र ठेवले पाहिजे.
  4.  शेंग कुळातील पिकांसाठी पुरेसे क्षेत्र फेरपालट योजनेत ठेवली पाहिजे.
  5. शेतावरील जनावरांना वैरण व चारा भरपूर देता यावा म्हणून कडवळ व चाऱ्याच्या पिकांचे तरतूद केली पाहिजे.
  6. पिकांची फेरपालट अशा प्रकारे योजावी की त्यामुळे तन कीटक आणि रोगांचे नियंत्रण करण्यास मदत होईल.
  7. ज्या ज्या भागातील पैसे देणाऱ्या अधिक फायद्याच्या पिकांसाठी जास्तीत जास्त क्षेत्र राखून ठेवावे.
  8. मजुरांचा पूर्ण उपयोग करून घेता येईल व उत्पादनाच्या खर्चात ही काटकसर करता येईल या पद्धतीने फेरपालटी ची योजना आखावी.
   पिकांच्या फेरपालटीचे फायदे :-

  • जमिनीतील सेंद्रिय पदार्थ टिकून ठेवल्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
  • जमिनीच्या निरनिराळ्या थरांतील अन्नांश आवर वाढणाऱ्या व वेगळ्या प्रमाणात गरज असलेल्या पिकांच्या समावेश केल्यामुळे जमिनीतील अन्नामध्ये चांगल्या प्रकारे संतुलन राखण्यास मदत होते.
  • पिकाच्या विविधतेमुळे प्रतिकूल हवामान कीटक व रोग यांमुळे होणारे नुकसान यांच्यापासून जो आर्थिक तोटा होण्याचा धोका असतो तो कमी होतो.
  • मजुरांच्या कामाची वाटणी सारखी करण्यास मदत होते.
  • वर्षभर काही ना काही नियमित उत्पादन मिळत राहते.
  • तन कीटक आणि रोगांचे आक्रमण कमी होते व तसेच त्यांचे नियंत्रण करता येते हे शक्य होत.
  • फेरपालटीसाठी पिकांची योग्य निवड केल्याने जमिनीची धूप थांबण्यास मदत होते.
  • फेरफार टीमुळे शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या जनावरांच्या गरजा भागवता येतात.
पिकांची फेरपालट उदाहरणे :-

  •  बाजरी- गहू- कडवळ
  • बटाटा- गहू- भाजीपाला पिके
  • कांदा- रब्बी ज्वारी- कापूस
  • बाजरी- रब्बी ज्वारी -कापूस
  • ऊस -गहू- हरभरा- मका.
अशा प्रकारे मिश्र पीक पद्धत आणि पिकांची फेरपालट यांच्या शेतीमध्ये अवलंब केल्यास शेतकऱ्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळून नफा होऊ शकतो. आणि हो तो!..


Monday, 29 October 2018

सेंद्रिय खत. ( शहरी कंपोस्ट)

    जमिनीचे आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने सेंद्रिय खतांचा वापरही निर्वात गोष्ट आहे जमिनीच्या सर्व आजारांचे मूळ कारण सेंद्रिय कर्बाची जमिनीमध्ये असलेल्याजमिनीचे  सेंद्रिय कर्ब हे जमिनीच्या बहुतेक गुणधर्माची निगडित असते तसेच हा सर्व पोषक द्रव्य पिकाला पुरवणारा स्तोत्र आहे. सेंद्रिय व रासायनिक खतांचा समतोल वापर केल्याने उत्पादनात निश्चितपणे वाढ होते हे सिद्ध झाले आहे या दृष्टीने शहरी कंपोस्ट हे एक प्रकारचे सेंद्रिय खत मार्केटमध्ये आणले आहे हे खत काडीकचरा टाकाऊ फळे भाजीपाला खाद्यपदार्थ इत्यादींवर जैविक प्रक्रिया करून तयार केले जाते.
  सेंद्रिय खत (शहरी कंपोस्ट) वापरण्याचे प्रमाण :- हे शहरी खत सर्व प्रकारच्या पिक लागवडीकरता तसेच फळ झाडे या करीता उपयुक्त आणि गोल्फ मैदान क्रीडांगण फळ इत्यादींकरिता फायदेशीर आहे.
  • सुमारे तीन ते चार महिन्यांपर्यंत येणारी पिके सर्व प्रकारची तृणधान्ये कडधान्ये पालेभाज्या वनौषधी झाडे इत्यादी.त्यास 200 ते 400 किलो ग्रॅम प्रति एकर घालावी जमिनीमध्ये बियाणे सोबत पेरणी व रोपे लागवडीच्या वेळी द्यावे.
  • 538 महिन्याचा एनआरईपी की कापूस मिर्चीफन राजा फुल जड़ी कांदेलू स्कूल ओनली इ. यांना 400 ते 800 किलो ग्रॅम प्रति एकर घालावे व पूर्व मशागत करतेवेळी जमिनीत मिसळून द्यावे.
  • फळ झाडे लावण्याच्या वेळी प्रतीक खड्ड्यात तीन ते पाच किलो ग्रॅम खत घालावे व गड्डा भरत यावेळी 30 सेमी खोलवर मातीमध्ये मिसळून द्यावे.
  • फळझाडे लागवडीनंतर दोन वर्षाच्या काळात 400 ते 600 किलो ग्रॅम प्रति एकर व झाडांच्या मुळांची मातीमध्ये मिसळून हे सेंद्रिय खत द्यावे.
  • दोन वर्षाचे रुक्ष असल्यास त्यास तीन ते पाच किलो ग्राम प्रति झाडास खत द्यावे व वृक्षाच्या मुलांशी व आजूबाजूस मातीमध्ये हे खत मिसळावे.
  • पाच ते दहा वर्षाच्या रुक्ष अस दहा किलो ग्रॅम प्रति झाडास हे खत द्यावे व दहा पेक्षा अधिक वर्षा चे झाड असल्यास 12 ते 15 किलो प्रति झाडास हे खत द्यावे.
  • गोल्फ मैदान बॉलोन किंवा शोभेची उद्यान यामध्ये 250 ग्रॅम प्रति वर्ग मीटर व सगळीकडे समान प्रमाणात मातीमध्ये दहा सेंटिमीटर कोल्हापूर मिसळून हे खत द्यावे.
     सेंद्रिय खताची (शहरी कंपोस्ट) वैशिष्ट्ये:-
या कंपोस्ट खतांमुळे मातीच्या कणांच्या रचनेत सुधार होते व जमिनीचा पोत सुधारतो आणि जमिनीत हवा खेळती राहते.
पाणी व अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता वाढते मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा ऱ्हास कमी होतो तसेच अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते पिकांचे समतोल (संतुलित) पोषण होते.
जमिनीचे आरोग्य सांभाळले जाते विविध भौतिक व जैविक गुणधर्मांमुळे हे खत शेतीला खूपच उपयोगी व लाभदायक आहे.
सेंद्रिय खतांचे (शहरी कंपोस्ट) फायदे:- 
जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे पर्यायाने सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते व जमिनीमध्ये पूरोपजीवी उपयोग व जीवाणूची वाढ होते. व मातीची धूप कमी होते जिवाणूंची कार्यक्षमता वाढते जमिनीमध्ये रासायनिक खतांतील अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची व मुलांना उपलब्ध करून देण्याची ताकद वाढते वनस्पतीमध्ये रस शोषणाऱ्या किडींच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते जमिनीतील एक झाडांमधील विषारी कीटकनाशकांचे अंश तसेच झाडांमधील अवरोधक घटक कमी करण्यास मदत करते. पाने फुले व फळांच्या आकारातव संख्येत वाढ करते पिकांची गुणवत्ता सुधारते सर्व प्रकारच्या जमिनीत व पिकांसाठी उपयुक्त आहे या सेंद्रिय खतांची चांगली व्यवस्था असल्यास ठिकाणी साठवणूक करावी. हे सेंद्रिय खत 50 किलो कर यांच्या आकर्षक गेट मध्ये अधिकृत विक्रेत्यांकडे उपयोगी असते. 
सेंद्रिय खत (शहरी कंपोस्ट):-
  • बाष्पाचे प्रमाण - 15 ते 25 टक्के.
  • कणांचा आकार - 4 मि.मी. पर्यंत 
  • घनता (g/cm3) - <1.00
  • एकूण सेंद्रिय कर्ब - 12 %
  • एकूण नत्र - 0.8%
  • एकूण स्फुरद - 0.4%
  • एकूण पालाश - 0.4%
  • कर्ब: नत्र प्रमाण - < 20 
  • सामू -  6.5 - 7.5
  • क्षारता - 4 पेक्षा कमी 
  • रोग कारक जीव जंतू  -  नाहीत. 
  • जमिनीच्या निरोगीपणासाठी व चांगल्या उत्पादन वाढीसाठी हे एक उत्कृष्ट सेंद्रिय खत आहे.
       
      हाती घेतलेली गोष्ट पूर्ण होणारच हे आधी ठरवा, त्या गोष्टी पूर्ण करण्याचा मार्ग सापडेल.....



Wednesday, 24 October 2018

शेतीमध्ये सुधारित तंत्राचा वापर

    प्रत्येक शेतकर्याची तक्रार आहे की शेती फायद्याची नाही. परंतु मी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या शेतामध्ये कष्ट व मेहनत केली. नोकरी करण्यापेक्षा शेतात कष्ट करणे पसंत केले आहे आमची शेती पहिल्यांदा वडिलोपार्जित पारंपरिक पद्धतीने केली जात होती मी पहिल्यांदा पारंपरिक शेतीला वळण देऊन ऊस शेती निवडली. ना तालुका हा घाटमाथ्याशी असणारा भौगोलिक परिस्थितीनुसार असणारे हवामान आणि जास्त पाऊस पडणारा भाग आहे अति सृष्टीमुळे जमिनीची धूप होत असते. शेती परवडत नाही हे खरे असले तरी त्यामध्ये सुधारित तंत्राचा वापर करून ही शेती मला चांगले उत्पन्न कसे घेऊन देईल याच्याकडे माझे लक्ष लागले. बी उस पिकामध्ये आंतरपिके घेता येतील का याचा विचार करून उसाच्या चार फूट सरी मध्ये भुईमूग पालेभाजी यांसारखी पिके घेतली यातून मला खूप फायदा मिळाला.
           एवढ्यावरच समाधान न मानता शास्त्रीय आधार घेण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ संवाद साधला शेतकरी मासिक सेवा पत्र या कृषी संबंधित मासिकांमध्ये वाचन केले प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी दिल्या यातून माझे मनोबल वाढले आणि मी उसाव्यतिरिक्त आले व हळद ही पिके घेण्याचे निश्चय केला त्यासाठी जमिनीची चांगली मशागत केली एक एकरावर आले पिकाची लागवड केली ट्रॅक्‍टरच्या साह्याने चार फूट बेड तयार करून त्यामध्ये सुकला निंबोळी पेंड करंजी पेंड सिंगल सुपर फॉस्फेट जमिनीमध्ये मिसळून घेतली व १*१ फुटावरआल्याची लागवड केली. दीपक सिंचनचा वापर केला ठिबकद्वारे सुचला 19 19 19 मायक्रोला व बायोला विद्राव्य खते दिली गरजेनुसार कीटकनाशकांची फवारणी केली. पिकांची वाढ जोमदार होते हंगामानुसार मिरचीची लागवड केली ओल्या मिरचीचे उत्पादन अडीच टन तसेच आल्याचे 12 टन एकरी उत्पादन मला मिळाले. 
         हळद लागवडी मध्ये याच प्रकारे गादीवाफे तयार करून त्यावर 50 ग्रॅम वजनाचे खड्डे चार फूट बेडवर एक फुटावर लागवड करून घेतली. त्यास ठिबक सिंचनाने पाणी व विद्राव्य खते दिली वेळोवेळी मशागतीची कामे केली हळद काढणीनंतर स्वतः हळदीवर प्रक्रिया करून हळद पावडर तयार केली घरच्या घरी परिसरामध्ये अर्धा ते एक किलो वजनाची पॅकिंग करून हळद पावडर स्वतःच विक्री केली.
         केळी लागवड करताना आठ फूट सरी मध्ये चार फूट अंतरावर ती जी नाईन या जातीच्या टिश्यू कल्चर रोपांची एक एकरावर लागवड केली. वेळोवेळी कत्ती पाण्याचे व्यवस्थापन सांभाळल्याने बारा महिन्यात केळीचे पीक काढणीस आली यामधून एकरी 32 टन उत्पादन मिळाले. माझी शेती फायद्याची ठरल्याने माझ्या परिसरातील शेतकऱ्यांनी सुद्धा केळीची पीक घेण्यास सुरुवात केली आहे.
          ऊस पीक लागवड करताना चार फूट सरी मध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकाची लागवड केली होती त्यासाठी आरसीएफचे सुफला 15 15 15 आणि नीम कॉटेड उज्वला युरिया तसेच सुजला सारख्या विद्राव्य खतांचा वापर केला.मला एकरी उसाचे 80 टन उत्पादन मिळाले यामध्ये पालेभाज्या बटाटा भुईमूग यांसारखी आंतरपिके घेतल्यामुळे आर्थिक क्षेत्र वाढण्यास मदत मिळाली. ऊस पिकासाठी लागणारा खर्च हा मला अंतर्तिका मधूनच मिळाल्यामुळे ऊस लागवड फायद्याची ठरली शेतकऱ्यांना या बाबतीत मी मार्गदर्शन करत असतो विचार करून शेतीची व्यवस्थापन केल्यास शेती फायद्याची ही नक्कीच ठरते. हा माझा अनुभव आहे धन्यवाद.


Tuesday, 23 October 2018

शेती हा उत्तम व्यवसाय

भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील 75 टक्के जनता खेडेगावांमध्ये वास्तव्य करत आहे. सध्या देशातील शेतकरी अत्यंत अडचणीमध्ये आहे अन्नधान्याचे दर नेहमी असतील व शंभर टक्के वापर यांच्या अखत्यारीत असतात त्यामुळे कधी साखर वीस रुपये किलो घ्या तर कधी 60 रुपये किलो आणि भाजी कधी साठ रुपये ५रूपये किलोग्रॅम अशी अवस्था सध्या आहे हीच अवस्था अन्नधान्य बाबतीत सुद्धा आहे अशा अस्थिरतेमुळे नेहमी शेतकरी आर्थिक विवंचनेत असतो
भारतातील शेतकरी वर्ग अशिक्षित पारंपारिक शेती करणारा धर्मभोळा कर्मकांडांमध्ये रमणारा त्यातच भरीत भर राजकारण व आता टीव्हीच्या बसल्या व संस्कृत मालिकांमध्ये अडकून पडला आहे ह्या व अशा अनेक कारणांमुळे शिक्षणाकडे लक्ष किंवा त्यास महत्त्व दिले जात नाही त्यामुळे आर्थिक नियोजनाचा संबंध येत नाही आणि नेमक्या याच कारणामुळे शेती अडचणीमध्ये आली आहे
शेतीमध्ये काही मिळत नाही अस्थिरता नाही अशी समजूत असल्यामुळे शेतकऱ्यांची अर्धवट शिकलेली मुले मोलमजुरीसाठी शहराकडे वळू लागली आहेत म्हणून शबडा च्या अभावामुळे शेतीच्या अडचणी पुन्हा जास्तच वाढल्या आहेत.
      भारतातील शेती व निसर्गावरच अवलंबून आहे या ऋतुमान    मानसून यावर्षी तिचे पिकाचे सर्व काही अवलंबून आहे पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धत व त्यातून जमीन कसण्याची पद्धत भरपूर मनुष्यबळ कमी मानसिक ताणतणाव एकच काम वाटणीस येते पर्यायी मनुष्यबळाची हमी यामुळे चांगल्या पद्धतीने शेती केली जात नाही.पण सध्या विभाजनामुळे सर्व शेतकरी कुटुंबे 90% अल्प भूधारक झाली आहेत शेतीची कामे येत नाही आणि पुरेसे व योग्य शिक्षण नसल्यामुळे नोकऱ्या मिळत नाहीत याबाबत गांभीर्याने विचार होणे प्रबोधन होणे गरजेचे आहे.
      ७/१२ दप्तरी आणेवारीतशीच पडून आहेत फाळणी नाही पिल्लू पडलेले नाही आणि गट नंबर सर्वे नंबर अद्याप एकत्र आहेत त्यामुळे खाते फोड नाही त्यातच गुंठेवारी शासकीय देवस्थान इनामी अशा नाना प्रकारच्या नोंदणी असल्यामुळे जमिनी या गोंधळामध्ये मोजणी नकाशा एकत्र नंबराचे आता अनेक तुकडे झाले आहेत मोजणी करणाऱ्यांची पूर्वीच्या सर्व गोंधळाच्या परिस्थितीत अनेक वाद निर्माण झाले आहेत आणि त्यामुळे असंख्य शेत जमिनीच्या संबंधातील दहावी केसेस कोर्टामध्ये आहेत.
       पारंपारिक शेती करणाऱ्यांना व टक्के शेतकरी असून पूर्वीच्याच पद्धतीने शेती केली जाते त्यामुळे उत्पादन वाढत नाही याकरिता शासनाने सर्व जमिनीचे माती परीक्षण करून त्यांची नोंद सातबारा दप्तर कायमची करून ठेवावी व शेतकऱ्यांनी माती परीक्षण मधील सूचनेनुसार खाते व पिके घ्यावीत त्यामुळे योग्य जमिनीमध्ये योग्य पीक उत्पादन वाढण्यास मदत होईल या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू झाले आहेत.
         शेतीला उद्योग समजून बारामही विद्युत पुरवठा करणे आवश्यक आहे सध्या शेतकरी भार निर्माण आणि त्रस्त आहे हे चित्र बदललं पाहिजे.शेतीसाठी स्वतंत्र विद्युत व्यवस्था करावी त्यामुळे पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होऊ शकतो सध्या होणारा पुरवठा होल्टेज कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे त्यामुळे मोटर जळणे शॉर्ट होणे अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत यामध्ये जाणीवपूर्वक लक्ष घालून तड लावली पाहिजे.
प्रत्येकाला दुसऱ्याचे व्यवसाय चांगले फायद्याचे कमी कष्टाची आहेत असे नेहमी वाटत असते म्हणून हा एकच असा प्राणी आहे जो काळानुरूप स्वतःमध्ये बदल करत गेला आहे समाजामध्ये येणाऱ्या नवीन नवीन गोष्टी असतात करत असतो पण त्यातील आपण लागू होणाऱ्या कोणत्या गैरलागू कोणत्या याची प्रतवारी करत नाही. मी, कुटुंबाने आणि पूर्वजांनी व्यवसाय केली त्यामध्ये काही दम नाही प्रगती नाही प्रतिष्ठा नाही पैसा नाही त्यामुळे तुम्ही फक्त शिक्षण घ्यावं नोकऱ्या करा असा एक मतप्रवाह व्यवसायिक बाराबलूतेदार, शेतकरी यांच्यामध्ये निर्माण होत गेला आहे.
        आता कृषी औद्योगिक ता म्हणून शेती संबोधण्यास सुरुवात करावी त्यास लागणाऱ्या सेवा सुविधा द्याव्यात शेतकऱ्यांना अनुदान द्यावे शेतकऱ्यांना कर्ज कमी व्याजात उपलब्ध करून द्यावे. वेळेत परतफेड करणाऱ्यास जरूर व्याज मध्ये सूट द्यावी सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांस बिघडविण्याची आळशी वृत्ती निर्माण करण्याची पद्धत चुकीची आहे. तसेच पुन्हा कधीही करू नये त्यांचा चांगल्या प्रामाणिक वेळेवर कर्ज भेटणार्‍या शेतकऱ्यांवर वाईट परिणाम होत आहे व काळ सोकावत आहे.
         शेतकरी सुद्धा पाण्याच्या शिस्तबद्ध वापर करत नाहीत ती शिस्त लावणे गरजेचे आहे कारण चुकीच्या नियोजनामुळे जमिनी अति पाण्याच्या वापराने खराब होत आहेत. त्यांचे क्षारपड जमिनी मध्ये रूपांतर होत आहे त्यामुळे तुषार सिंचन ठिबक सिंचन सक्तीचे करावे लागले त्यामुळे पाण्याची बचत होईल. कष्ट कमी होईल पिके सुधारतील उत्पन्न वाढेल खर्च कमी लागतील आणि सध्या बागायत असणारी जमीन वाचलेल्या पाण्यामुळे चौपट बागायती करणे शक्य होईल, आणि वापरण्याचे शासनाने आचार संहिता उद्योग व्यवसाय आणि शेतीसाठी करावी, शेतीच्या पाण्यासाठी मीटर बसवावे.
      सध्या शेतीवर शेतकऱ्यांकडून सामुदायिक बहिष्कार टाकण्यात आला आहे की काय अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतीकडे यांची पाहण्याची दृष्टी पूर्णता बदली आहे शेती व्यवसाय हा त्रासदायक, काही प्राप्ती नसणारा कटकटीचा आहे. अशी भावना वाढल्यामुळे शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली देण्यास व शेतकरी असणारे मुलींची बाप तयार होत नाहीत ही शोकांतिका आहे. अशा सामाजिक अडचणीमुळे शेती साठी मनुष्यबळ निर्माण होण्यास मोठी कमतरता भासत आहे. कारण शेतीमध्ये सध्या 70% महिला  कामे करताना दिसतात उर्वरित 30% थोडी जास्त कष्टाची कामे पुरुष करतात, ही समस्या गंभीर असून त्यावर प्रबोधन करून मात करावी लागेल.   
        गाव कर्मचारी तलाठ्याने प्रत्यक्ष बांधावर जाऊन तिन्ही ऋतूमधील पिकांची नोंद ७/१२ दप्तरी करण्याची परंपरा आहे.
पूर्वी जमिनीच्या प्रतवारीनुसार सारा (फाळा) ठरवण्यात आला आहे. फाळ्यावरुण  सुद्धा बागायत जिरायत, कोरडवाहू जमिनी ओळखता येतात. त्यामुळे पिकण्याच्या सध्याची नोंदी हा फक्त अंदाजच आहे हे बदलण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाची मदत घेऊन सॅटलाईट (उपग्रह)  द्वारे नोंदी करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे अंदाज न करता खऱ्या नोंदी होतील व शासनास योग्य माहिती मिळेल. आणि त्यामुळे निर्णय घेणे सोपे होईल.
          आपल्या देशामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे त्यामुळे शेतीची मशागत व्यवस्थित करता येत नाही विविध पिके शेजारी शेजारी असल्यामुळे परागीकरण चुकत आहे मशागत करताना अडचणी येत आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्राच्या साह्याने मशागत करणे फारच अवघड बनली आहे या सर्वांवर पर्याय म्हणजे सार्वत्रिक शेती करणे त्यामुळे वरील समस्यांचे बऱ्यापैकी निवारण होईल असे वाटते.
        पिकानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये येथील पिकांवर आधारीत प्रक्रिया करणे उद्योग उभारण्यास शेतकऱ्यांचा विकास चांगला भाव मिळणार आहे वाहतुकीचा खर्च कमी झाल्यामुळे उद्योगांना सुद्धा कमी खर्चा मध्ये निर्मती करणे शक्य होणार आहे. शासनाने प्रक्रिया उद्योगात बरोबरच साठवणूक गोदाम व कोल्ड स्टोरेज उपलब्ध करून दिल्या शेतकऱ्यांस शेतमाल विक्री करणे सोयीचे होईल.
सध्या भारतभर मजूर टंचाई हा विषय फारच चर्चेत झाला आहे देशाची लोकसंख्या सुमारे 125 कोटींवर असताना मजुरांची अडचण आहे . हा एक विचित्र रोगच आहे या रोगांवर लस निर्माण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. भांगलण, कोळपणी, पेरणी, सुगी, खत पाणी यांसाठी सध्या कामे करणारी पिढी आहे ती शेवटचीच आहे. यापुढे अशीकामे करणारी माणसे मजूर उपलब्ध होणार नाहीत असे आजचे चित्र आहे येत्या दहा वर्षात ही पिढी संपणार आहे शेतासाठी बैल पळणे 90% बंद झाले असून, येत्या दहा वर्षात उर्वरित पशुपालन संपणार आहे संपूर्ण यांत्रिकरण आपल्या देशामध्ये शक्य झालेले नाही. त्यामुळे लहान शेतकरी अडचणी मध्ये येणार आहेत. ह्या सर्वांवर मात करण्याची झाल्यास काहीतरी नवीन शक्कल लढवते भाग आहे अन्यथा 75 टक्के जनता अडचणीमध्ये आल्याखेरीज राहणार नाही आता हा संशोधनाचा विषय झाला आहे.
        अल्पभूधारक मजूर शहरी दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी शासनाने अन्नधान्य रॉकेल पुरवठा योजना स्वतंत्र पासून राबवली आहे ही योजना अत्यंत चांगली व गरजू उपयुक्त आहे पण याचा टा फारच दिसत आहेत.
देशपातळीवर नियोजनाची नितांत आवश्यकता आहे त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची आवश्यकता आहे देशातील एकूण शेती त्यातील बागायत जिरायत कोरडवाहू विभाग त्या भागांमध्ये पाण्याची अवस्था अपर्जन्यमानामध्ये करावयाची पाण्याची अवस्था सध्या जी पिके त्याचे प्रमाण त्याचा बाजारभाव विक्रीची ठिकाणी त्यास येणारा खर्च शेतकऱ्यास राहणारा नपा त्या भागातील मनुष्यबळ भारतात विक्री होणारे शेतमालावर आधारित पदार्थ परदेशामध्ये विक्री होणारे पदार्थ त्याची टक्केवारी सध्या शेतीमध्ये वापरात आलेले तंत्रज्ञान नवीन कोणत्या सुधारणा तंत्रज्ञानामध्ये आवश्यक आहेत त्या नियोजनानुसार खतपुरवठा संतुलित शेतीस प्रोत्साहन त्याची बाजारपेठ जैविक खते विद्युत पुरवठा पाणी साठवणूक कुशल अकुशल मजूर निर्मिती कृषी तज्ञ मनुष्यबळ निर्मिती अत्याधुनिक अवजारांची निर्मिती पारंपारिक अवजारांमध्ये सुधारणा बी बियाणे साठवण व शीतगृह उभारणी शेतीसाठी रस्ते इत्यादी नाना प्रकारची तयारी करून मग प्रत्येक शेतकऱ्याकडे त्यातील बागायती पिके काय आहेत व पुढे कोणती घ्यायची व नमूद केलेल्या कोण कोणत्या बाबींवर आवश्यकता आहे याची बाग नियोजन करून शास्त्रीय दृष्ट्या त्या भागांमध्ये कोणते पीक व कोणत्या शेतकऱ्याने घ्यायची क्षेत्रामध्ये घ्यायची याचे तंत्रज्ञान आणि कोणती व किती याबाबत निश्चित करून ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट तयार करावा त्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांना जोडधंदा व प्रोत्साहन द्यावे. कृषी पर्यटन व्यवसायाला ही उत्तेजन द्यावे शहराचा ज्याप्रकारे केला जातो त्याप्रमाणे शेतीचा हा प्लॅन असावा.
         मनुष्यप्राणी समाधान सुख-समृद्धी यासाठी सतत धडपडत करत आहे. प्रत्येक बाबीन मंदिर समान शोधण्याचा प्रयत्न करत आहे पण अज्ञात अयोग्य मार्गदर्शक जुन्या चालीरीती कर्मकांड जात-पात यामुळे त्याची लावायला तयार नाही समाधान हे श्रमामध्ये आहे आणि सर्वात उत्तम शरम हे शेतीमध्ये आहे हे जाणून घेऊन पुढच्या पिढीने काम केल्यास समाधान आणि सुख दूर नाही एक वेळ केवळ करून बघाच, मग सत्य काय ते कळेल श्रमामुळे शरीर व्यवस्थित राहील कृषी शक्ती वाढेल अनेक आजारांपासून मुक्तता मिळेल ताजी सात्विक अन्न खाण्यास मिळेल गरजा कमी होतील व्यसना धिता जवळ येणार नाही आणि या सर्वांचा परिणाम सुख मध्ये रुपांतरीत होईल मग आपण म्हणू शकू कनिष्ठ नोकरी मध्यम व्यापार आणि उत्तम शेती .......
शेतीमधील समस्या मधून सध्या काही शेतकरी जिद्दीने मार्ग काढत आहेत त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!...

Sunday, 21 October 2018

Poultry farming

Poultry farming I'm important information:-
Poultry farming is a business that you can make based on farming. Business is started at a low cost for the business. This business does not require much capital and you can earn more profits in less space.
 know the following points to be beneficial for which to follow.:-
1- The hawk chicken- 60 to 80 eggs.
2- Bad leg horn poultry - 240 to 260 eggs.
3- Hard Island Red Chicken- 240 to 260 eggs
*Three types of management are required for age grouping: -
1) Maintaining small puppies - From one day to six weeks
2) For body growth from six weeks to 20 weeks
3) Management of egg chickens Next 21 weeks
 *To increase the number of poultry up to 21 weeks of age and to manage chickens in such a way from one year to the egg production period. It is necessary to give proper balanced feed to the chickens with the method of management and it is necessary to take preventive measures along with balanced food and scientific management needs to be done. These three sources increase the business of the business.

* Egg chick cut and vaccine: -
Give a vaccine to the one-two-day puppy, myx, in the muscles of the feet, five to seven days should be given to a team from the lassota forest nose or from the eye, and after seven days, cut the chichi.
After seven to fourteen days, bamboo should be given vaccine by the eye and during the fourth week and fifth week, infections of bronchitis may give the young mouth vaccine in the eye.

* If the above preventive vaccine is to be given to three days in vitamins mixed water or in the water, then the stress of the chickens will be reduced and the chickens should be treated as usual after two to three months.

Boiler Poultry: -
The chickens grow up to one and a half months from the birth of the chickens to grow the industry because they eat as much as they eat, the weight of the henchman who is made in the mice is 13 days in the field of 16 grams. Two types of food is used for chicken growth.      
1)Boiler Starter
2) Boiler finishr
Epidemiology of hens: -
Bacterial diseases
1) Cholera
2) White germination
3) Fever
4) Stomach poisoning.

Saturday, 20 October 2018

agri side business

Agricultural is most important  business in the world
 This agricultural on based a  business ideas a Dairy Farming
 But for the business you have based on this farm you should first start small business and then can gradually,try to do your business in a big way.
1. Dairy Farming : In dairy farming, we can carry out the business by keeping cows and buffaloes and milking through them and The ability to convert low-fat fowl milk among these animals is in cows and buffaloes and you can benefit from this milk.
They contain varieties of cows and buffaloes
cow's :-
* Holstein cow - black and white patched coat
*  Bovidae           * Florida cracker       * Red fulani 
* Jersey               * Pineywoods            * Droughtmaster
* Devon               * Randall lineback     * Oxen
* White park        * Red Brangus          * Beef
* Ankole watusi   * Santa gertrudis      * Austrelian charbray
* Barzona            * Senepol                  * Shorthorn 
* Beefalo             * Simbrah                  * khilar cow [india]
* Beefmaster      * Texas longhorn       * lal kandhari [india]
* Braford             * Sanga                      * Sahival [india]
* Brahman          * Nguni                        * Lal sindhi [india]
* Brangus           * Afrikaner                  * gir [india]
* Brown swiss    * N' dama                   * Ongole [india]
* Corriente         * Bonsmara                * Vechur [india]
* Dutch belted    * Sussex                     

Thus there are various cows of different countries in different countries .                              *Benefits of Horticulture cows This cow comes at an early age. The ability to convert milk 
into hybrid cows is very much higher than that of local cows. 
The milk production is high in hybrid cows and less in the feedstock. Hybridized cow is definitely more beneficial than local cows 
* While choosing a milk cow:-  the total of the milk cows is large and widely in the same number 
of riots, which is similar to the same, and the veins are large and long, the skin is high and thin,
the punishes and the thin are also in the same way, the overall animal is the demonstrated or the day is the devotee. 
* Diary with milch cows:- Give proper feeding to the cow milk production. Provide 15 to 20 kg green fodder and 4 to 5 kg dry feed daily for the cow, 1 to 2 kg of dose foe body nutrition.
Also, give 40% of the milk per day milk production, then it is important to take care of daily 
equilibrium feed to animals if there is a certain benefit of exercising after daily discharge and
after 2 to 3 hours of free movement. 
*Care of the pregnant cow:- cows a pregnant prior to the last 2 and 3 half-half months of the pragnancy, supply thr eggs of the east kilogram should be supplied at the time of cow's pregnancy leave the little to spare and at the time of real cows pregnancy she should be careful at 
* Care to take the disease to be notified of the disease:- If your pilots have some patients who should be different form good animals[cow] because this is why your second animals do not have diseases like and you should take to the doctor's time to time advice .